मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १५ सप्टेंबर || Dinvishesh 15 September ||




जन्म

१. दगडू मारुती पवार, भारतीय मराठी साहित्यिक (१९३५)
२. सी. एन. अण्णादुरई, तामिळनाडूचे मुख्यमंत्री (१९०९)
३. जोस दे ला मॉरी, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१८३०)
४. सुब्रमण्यम स्वामी, भारतीय राजकीय नेते (१९३९)
५. विल्यम हॉवर्ड ताफ्ट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८५७)
६. राम्या कृष्णन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६७)
७. रत्नप्पा कुंभार, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०९)
८. भूपिंदर सिंघ हुडा , हरयाणाचे मुख्यमंत्री (१९४७)
९. मार्को पोलो, इटालियन दर्यावर्दी (१२५४)
१०. शरदचंद्र चटोपाध्याय, भारतीय बंगाली लेखक , साहित्यिक (१८७६)
११. जोसेफ ल्योंस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१८७९)
१२. रॉबर्ट लुकॅस ज्युनिअर, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९३७)
१३. इमर्सन मनांगवा, झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
१४. दाजी भाटवडेकर, भारतीय रंगभूमी अभिनेते (१९२१)
१५. अशोक सिंघल, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष (१९२६)


मृत्यू

१. के. एस. सुदर्शन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक (२०१२)
२. विश्वनाथ लवंदे, गोवा मुक्तीसंग्राम सेनानी (१९९८)
३. थॉमस वॉल्फे, अमेरिकन लेखक, साहित्यिक (१९३८)
४. आंद्रे तर्दियू , फ्रान्सचे पंतप्रधान (१९४५)
५. के. व्ही. रेड्डी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७२)
६. इसंबर्ड ब्रूनेल, ब्रिटिश अभियंता (१८५९)
७. सारा हेडन, अमेरिकन अभिनेत्री (१९८१)
८. गंगाधर गाडगीळ, भारतीय साहित्यिक , लेखक , अर्थतज्ञ (२००८)
९. मरैयमलाई अडिगल, भारतीय तमिळ लेखक, साहित्यिक (१९५०)
१०. जोसेफ प्लेटाऊ, बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ (१८८३)

घटना
 
१. श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला अध्यक्षपदी निवड झाली. (१९५३)
२. भारतीय सैन्याने औरंगाबाद शहर निजामाच्या राजवटीतून मुक्त केले. (१९४८)
३. प्रायोगिक तत्त्वावर भारतात पहिल्यांदाच दूरदर्शन सेवा सुरू झाली. (१९५९)
४. भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डुन स्कूल सुरू झाले. (१९३५)
५. चीनने जपानसमोर पिंग यांग युद्धात शरणागती पत्करली. (१८९४)
६. स्कॉटिश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलीनचा शोध लावला. (१९२८)
७. पहिल्या महायुद्धात पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर करण्यात आला. (१९१६)
८. बेन बेल्ला हे अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९६३)
९. जर्मनी मध्ये ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले. (१९३५)
१०. Google.com चे  डोमेन नेम म्हणुन रजिस्ट्रेशन झाले. (१९९७)
११. एवा कोपाक्झ या पोलंडच्या पंतप्रधान झाल्या. (२०१४)

महत्व

१. World Afro Day
२. International Day Of Democracy
३. Google.com Day
४. International Dot Day
५. Butterscotch Cinnamon Pie Day

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...